“जीवनात जर कधी खुशी आली तर ती मिठाई समजून खा आणि कधी जर दुःखच आलं जीवनात तर तेही गिळून टाका औषध समजून”
एक सुपरवायझरअनेक मजली इमारत बनवण्यात लागला होता आणि रोजच्या प्रमाणे त्याला एक मित्राचा फोन आला की तुला भेटायचं आहे म्हणून सुपरवायझरला वाटलं की काम सोडून जाऊ शकत नाही म्हणून त्याने मित्राला म्हटलं की तू साइटवरच ये म्हणून आठव्या मजल्यावर सुपरवाईजर उभा होता त्याने तिथे मित्राला बोलावलं,
त्या दोघांचं बोलणं चालू होतं आणि बोलता बोलता त्यांचा विषय होता तो अध्यात्माकडे आला तर त्या मित्रानी म्हटले की दुनियेत जे लोक आहेत ते देवाची आनंदातही आठवण काढत आहेत फक्त दुःखातच आठवण नाही काढत तर वरच्याला आनंदातही आठवत आहे.काही नाही खूपच कमी लोक आहे जे आनंदात आठवण काढतात नाहीतर पूर्ण जग तर फक्त दुःखातच वरच्याला आठवत असतात असं सुपरवायझर म्हणाला.
परंतु त्या सुपरवायझरचा मित्र ऐकायला तयार नव्हता त्या दोघांमध्ये त्यावरून वाद व्हायला सुरुवात झाली म्हटले की मी तुला दोन मिनिटात सगळं समजावतो की बघ आता मी काय करतो ते,असं म्हणत त्याने आपल्या पाकिटामधून दहा रुपयांची नोट काढली आणि खाली आपला मजूर काम करत होता त्याच्या दिशेने फेकली
नक्की वाचा:“परिस्थिती ही कायम सर्वांसाठी सारखी नसते”