आजकाल भारतामध्ये जिकडे तिकडे शेअर मार्केट संबंधित असलेलं वारं वेगानं वाहू लागलंय तरुणांपासून – मोठ्यांपर्यंत सर्वच जण यामध्ये गुंतवणूक करुन किंवा दैनंदिन स्वरूपात केली जाणारी ट्रेडिंग करून पैशाची उलाढाल करत. २०२० मध्ये आलेल्या कोरोनानंतर तर हे प्रमाण तर अधिकच वाढीला लागलं आहे.अचानक उद्भवलेल्या महामारीमुळे नोकरीचं अवघड होऊन बसतं त्यासाठी इतर पर्याय म्हणून यादिशेने अनेकांनी आपला मोर्चा वळवला. परंतु आतापासून सुमारे २० वर्षांपूर्वी जेव्हा शेअर मार्केटला कुणी नीटसं ओळखतही नव्हते त्यामध्ये गुंतवणूक करण्याला घाबरायचे त्या काळी अगदी कमी वयात सुरुवात करुन फार मोठी उंची गाठलेल्या निखिल कामथ यांची गोष्ट.
नक्की वाचा: पेट्रोल पंपावर नोकरी करण्यापासून ते पेट्रोल कंपनीचा मालक होण्यापर्यंतचा अफलातून प्रवास करणारे धीरुभाई अंबानी