“वाईट झालं म्हणजे असं नाही कि सगळं संपलं; तर त्यातून चांगल्याचीही सुरुवात होत असते”
“किती पण ज्ञानी लोकांच्या संगतीत बसा परंतु खरा अनुभव तर तेव्हाच येतो जेव्हा आपण स्वतःच मूर्ख बनत नाही” खूप जुनी गोष्ट आहे एकदा यमराजांनी त्यांच्या दूतांना एका स्त्रीचा आत्मा आणण्यासाठी पाठवले यमदूत जेव्हा पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी पाहिले…
“बाहेरच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा उपाय”
“जो माणूस दुसऱ्यांच्या आनंदात कायम आपला आनंद मानतो तो माणूस आयुष्यात कधीच दुःखी होऊ शकत नाही त्या व्यक्तीच्या आयुष्यात विघ्न कमीच येतात” एकदा एका…
“जीवनातील समस्यांचं रडगाणं गायचं बंद करा”
आनंद नशिबात पाहिजे फोटोमध्ये तर प्रत्येक जण हसतच असतो. ही गोष्ट आहे का भक्ताची ज्याच्या आयुष्यात नेहमी काही ना काही समस्या चालू होत्या त्याच्या घरातले नेहमी…
“जीवनात उमेदीची साथ कधीच सोडू नका.”
पाण्यात पडल्यावर माणसाचा मृत्यू होत नाही तर माणसाचा मृत्यू तेव्हाच होतो जेव्हा त्याला पोहता येत नसेल, परिस्थिती कधीच समस्या बनत नाही समस्या तेव्हाच निर्माण होते जेव्हा माणसाला समस्यांशी…